१६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. १८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. १७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली. १९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी…
१६७४: शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन. १८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले. १९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर…
१३३६: हरिहर व बुक्क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली. १७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. १७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. १८३१: युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा…
१५२८: फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला. १६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले. १९१९: भारतात…
१४९३: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता. १५६४: मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर…
१९३१: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला. १९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली. २००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या…