१७९९: श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
१८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
१९०४: अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.
१९१०: रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.
१९५९: पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.
१९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
१९७९: मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
१९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.
१९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
१९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.
१६४९: बुंदेलखंड चे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म.
१९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म.
१९३४: भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.
१९४०: इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म.
१९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा यांचा जन्म.
१९४३: भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रसांत पटनाईक याचा जन्म.
१९४५: ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.
१९८४: बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचा जन्म
संग्रहित माहिती